Marathi Writing

चिरंतन प्रीत

लेखिका: अश्विनी मोकाशी फेब्रुवारी हा प्रेम साजरा करण्याचा, व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याचा, आपल्या आयुष्यातील सर्व प्रेमळ नातेसंबंध साजरा करण्याचा महिना असतो. संत कबीरांच्या देवावरील प्रेमाचा विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे. भारतीय साहित्यात भक्ती गीते आणि भाव गीतांची सांगड घातली जात असे. कधीकधी वाचकाला आध्यात्मिक दिशेने प्रवृत्त करण्याचा हेतू असे. काही वेळा देवाची भक्ती कशी …

चिरंतन प्रीत Read More »

उपनिषदातील भीतीचे निराकरण

लेखिका: अश्विनी मोकाशी, Ph.D. © परिचय सध्याच्या परिस्थितीत करोना महामारीच्या भीतीमुळे आणि घरात सक्तीने बसावे लागल्याने चिंतेचे विकार वाढत आहेत. लोकांना एकूण जीवनाविषयी चिंता वाटते आणि ते निष्क्रियतेच्या टोकापर्यंत जाऊन काळजी करतात. निष्क्रियतेचे कारण भीती आणि असुरक्षितता आहे; उदाहरणार्थ पुढे काय होईल याची भीती, मृत्यूची किंवा दु: खाची भीती, फायद्याची किंवा तोट्याची भीती, अपयशाची भीती, ताणतणावांची काळजी, इत्यादी. काळजी केल्याने फायदा काहीच होत …

उपनिषदातील भीतीचे निराकरण Read More »

आनंदाची मोजपट्टी 

लेखिका: अश्विनी मोकाशी © प्रत्येक वर्षी 20 मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय आनंद दिन’ साजरा केला जातो. कोरोनाव्हायरस, कर्फ्यू आणि सामाजिक अंतर, घरातून नोकरी करणे किंवा घरून शाळा शिकणे, अशा सद्य परिस्थितीत आनंदी राहणे फारच अनाकलनीय आणि अशक्य कोटीतील गोष्ट वाटत आहे. परंतु कदाचित ही समस्या आपल्याला काही प्रमाणात सोडवता येईल. आपल्याला भगवद्गीतेतील आणि स्टोइझीझममध्ये सांगितलेली आनंदाची संकल्पना माहित असेल, तर आपल्याला या परिस्थितीतदेखील स्वतःला संतुलित, समतोल आणि …

आनंदाची मोजपट्टी  Read More »

आर्किलोचस

आर्किलोचस , (इ.स.पू. 650, पारोस [सायक्लेडिस, ग्रीस]), हे एक कवी आणि सैनिक होते.  हे इम्बिक, एलिगिएक आणि वैयक्तिक लय कविता यांचे प्राचीन ग्रीक लेखक होते.  त्यांचे लिखाण अत्यंत उत्तम प्रतीचे असून काळाच्या ओघात काही प्रमाणात अजून टिकून राहिले आहे. फार क्वचित कोणी कवी आणि सैनिक असलेले आढळतात. अर्चिलोचस यांनी आपला सैनिकी बाणा आणि पवित्रा आपल्या कवितेत आणला. त्यांची कविता होमर …

आर्किलोचस Read More »

उपनिषदांची साथ आणि एकाकीपणाचा ऱ्हास

उपनिषदांचा अभ्यास हा आपला खूप मोठा ठेवा आहे. आपली संस्कृती समजण्यात आणि जपण्यात मराठी लोकं नेहमीच अग्रेसर असतात. त्यामुळे प्रत्येक नवीन पिढीला आपल्या संस्कृतीचा वारसा सोपवणे आणि त्यांना आपल्या भारतीय असण्याचा अभिमान निर्माण करणे, या सगळ्या बाबी यात ओघाने येतातच. हे वाचताना त्या वाङ्मयाचे सौंदर्य पण अनुभवता येते. महत्त्वाची बारा उपनिषदे इसवीसनापूर्वी लिहिली गेली आणि ती …

उपनिषदांची साथ आणि एकाकीपणाचा ऱ्हास Read More »

चांगले जीवन कसे जगावे

लेखिका : अश्विनी मोकाशी  (c) मानवी इतिहासामध्ये संपूर्ण पृथ्वीवरील प्रत्येकजण आनंदाचा आणि सुखाचा पाठपुरावा करतो. जगातील सर्वत्र प्रचलित असलेल्या या पाठपुराव्यासंदर्भात काही सत्ये असली पाहिजेत हे गृहीत धरून मी या विषयावरील प्राचीन तत्त्वज्ञानाकडे वळले. सुखाचा रस्ता सुज्ञ आणि नैतिक निवडीतून जाईल, याची मला कल्पनाही नव्हती. जर ते प्राचीन तत्त्ववेत्तांसाठी खरे होते तर ते अजूनही सत्य आहे का? जीवनाच्या काही …

चांगले जीवन कसे जगावे Read More »